कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद यांच्यातर्फे शनिवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत महापालिका व जिल्हा परिषदेकडील २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यामुळे हा परिसर एकदम ...
बालिंगा (ता. करवीर) येथील ३५६ चौ. मी. रिकाम्या जागेतील तीन प्लॉटचे बनावट महिलेच्या नावे दस्तऐवज करून, सात-बाराला नाव लावून विक्री केल्याप्रकरणी मुलग्यासह सातजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...
दहावीचे सरते वर्ष म्हणजे नव्या करिअरच्या संधीचे नवे क्षितीज. एकीकडे सुटीचा आनंद दुसरीकडे पुढे काय करायचे यावर विचारमंथन. या दुहेरी वळणावर विद्यार्थी व पालकांची नेमकी भूमिका काय असावी?, मुलांची सुट्टी पालक आणि मुलांनाही आनंदी कशी घालवता येईल. मुलांच्य ...
कोल्हापूर येथील उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ येथे भरवस्तीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत पाच कुत्र्यांचा चावा घेतला. त्याला मारण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा त्याने चावा घेतला. नूतन मोहन ओतारी (वय ५०) असे जखमीचे नाव आहे. सुमारे दीड ...
मुंबई उच्च न्यायालयाने भांडवली मूल्यावर कर आकारणी (घरफाळा) रद्द करण्यासंदर्भात दिलेला निर्णय हा खुल्या जागांबाबत असल्याने मिळकतींना कर आकारणी करण्यास मनाई केलेली नाही. म्हणून या निर्णयामुळे कोल्हापुरातील सर्व प्रकारच्या मिळकतींच्या कर आकारणीत कोणताही ...
जयसिंगपूर येथील प्रसिध्द व्यापारी दानचंद खिवराज घोडावत (वय ८४ )यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष ,उद्योगपती संजय घोडावत व उद्योगपती विनोद घोडावत यांचे ते वडील होत. ...
सुमती कुमारी, अस्थॉम ओरॉन, कुवारी इंदवर यांच्या गोलच्या जोरावर झारखंड फुटबॉल असोसिएशनने बलाढ्य मणिपूर फुटबॉल असोसिएशनचा; तर हरियाणा फुटबॉल असोसिएशनने गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनचा ४-० असा पराभव करीत हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल ...
यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव व वाड्यांमधील नव्याने २६ विंधन विहिंरीना मंजुरी देण्यात आली आहे. यात करवीर, राधानगरी व कागल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. ...