कडक उन्हामुळे राज्यातील दूध संकलनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत कोल्हापुरात पाणी व चाऱ्याची उपलब्धता चांगली असल्याने दूध संकलनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध संकलन एप्रिल २०१८ च ...
गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. बेलेवाडी काळम्मा-धामणे ( ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे ...
टोलविरोधी आंदोलनात कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करून ती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना दिले. त्याचबरोबर ही माहिती मिळाल्या ...
किरकोळ कारणावरून विचारेमाळ येथील पंढरपूर गल्ली येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी बारा जणांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. ६ मे रोजी हा प्रकार घडला. ...
बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडचण ठरणाऱ्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवर अनधिकृत अनेक खासगी बांधकामे झाली, पण पुरातत्व विभाग या अनधिकृत बांधकामांना आजपर्यंत कधीही नोटीस बजावत नाही आणि सार्वजनिक काम असणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाला मात्र कायद्याचा धा ...
शाहूकालीन अभिजन वृत्तपत्रातून बहुजन वर्गाला न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नव्हती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे अस्त्र असलेल्या बहुजन पत्रकारिता आणि वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी बळ दिले, असे प्रतिपादन डॉ. अलो ...
पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘शिवरायांचा जयजयकार’, घोड्यांसह लवाजमा, मल्लखांबचे प्रात्यक्षिक, शिवशाहीतील प्रसंगांद्वारे प्रबोधनपर संदेश, अशा उत्साही वातावरणात संयुक्त राजारामपुरी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. सलग तीन वर्षे राजार ...