येथील ऐतिहासिक जयसिंगराव तलावाची पाणीपातळी सहा फुटांवर आली आहे. तलावाचा मोठा भाग उघडा पडला आहे. गेली काही वर्षे या तलावाच्या पाण्याचे संवर्धन आणि साठवणूक करण्याची वेळ ...
येथील पालिकेच्या अग्निशमन विभागात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित सणारी कोल्हापूर महापालिकेनंतर जिल्ह्यातील कुरुंदवाड पालिका पहिलीच आहे. त्यामुळे ...
भुदरगड तालुका हा डोंगराळ, दुर्गम भागात वाड्यावस्त्यांत विखुरल्याने गारगोटी वगळता इतरत्र शासकीय दवाखाने हेच रुग्णांचे तारणहार आहेत. या दवाखान्यात गेली अनेक वर्षे रिक्तपदांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या डोळेझाकपणाम ...
दाजीपूर अभयारण्याच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मानबेट (ता. राधानगरी) येथे अवैधरीत्या सुरू असणारा स्टोन क्रशर अखेर महसूल प्रशासनाकडून सील करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणावर दगड खडी, दोन ट्रॅक्टर व दोन जेसीबी जप्त करण्यात आले आहेत. याबाबत बुधवारी ‘लो ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी जाहीर करण्यात आलेला ८० कोटींचा निधी फ्लेक्सवरच राहिला आहे. मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर जणू काही मंदिराचा विकासच झाला, या आशयाचे मोठे डिजिटल फलक शहरात लागले होते; पण त्यालाही वर्ष ल ...
शिरोळ तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी शासनाचे म्हणावे तितके नियंत्रण या यंत्रणेवर नाही. त्यामुळेच तालुका आरोग्य कार्यालयाकडून कागदोपत्री अहवाल तयार करण्यापलीकडे काही काम होत नाही असे दिसून येते. एखादे सर्वेक्षण राबवायचे झाल्यास त्यात स ...
शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ...
पोलीस कल्याण निधीअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या वतीने येथील ताराबाई पार्कातील अलंकार हॉलशेजारी सुरू करण्यात येणारा पेट्रोल पंप अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी सुरू झाला. या पेट्रोलपंपाच्या व्यवसायातून होणारा सर्व नफा पोलीस कल्याण निधीमध्ये जमा होणार ...
राजेंद्रनगर येथे महिलांच्या किरकोळ वादातुन महिलेला मारहाण केलेप्रकरणी चौघांना राजारामपुरी पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयित गणेश बाबु पाटील (वय ५०), सुरज गणेश पाटील (२५), सागर गणेश पाटील (२२, तिघे रा. राजेंद्रनगर), करण उत्तम पाटील (२२, रा. उद्यमनगर) अश ...
पैसे न देता रिचार्ज केलेले मोबाईल कॉर्ड बंद केल्याच्या रागातुन सेल्समनच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खूनी हल्ला केला. विनायक विठ्ठल व्हस्कटे (वय २५,रा. पडवळवाडी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ...