गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी,यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ...
कोल्हापूर विभागातील १८२३ प्राध्यापकांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित ६२२ प्राध्यापकांच्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम सध्या सुरू आहे. वेतननिश्चितीसाठी पैशांची मागणी होत असल्याची एकही लेखी तक्रार माझ्याकडे आ ...
कोल्हापूर शहरात रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात या पथकामार्फत ताराबाई पार्क, राजारामपुरी, भवानी मंडप, शिवाजी चौक या परिसरांत विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये सहा मोकाट गाई पकडून त्यांच्या मालक ...
यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ...
कोल्हापूर येथील संजय कात्रे लिखित व दिग्दर्शित ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे मिळाले. न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे स. म. लोहिया व पद्माराजे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आ ...
‘एफसीआय’कडून रंगहीन, दुर्गंधीयुक्त निकृष्ट गहू तसेच निकृष्ट तूरडाळीचा पुरवठा महाराष्ट्रासाठी झाला आहे. हा गहू आणि तूरडाळ दुकानांमधून विक्री झाल्यास ग्राहकांचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा थांबवावा व चांगल्या प्रतीचे धान्य द ...
गणिताचे अडले घोडे कसे म्हणावे पाढे, बालभारतीची बाल बुद्धी, संख्यावाचन पद्धती पूर्ववत झालीच पाहिजे... अशा घोषणा देत गुरुवारी दुसरीच्या नव्या संख्यावाचन पद्धतीबद्दल कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या पद्ध ...
मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये ‘लोकमत’चाही मोठा वाटा राहिला आहे. खुद्द आंदोलकांनीच ‘लोकमत’च्या या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यभरातील मराठा मोर्चानंतर कोल्हापुरात १५ आॅक्टोबर २0१६ रोजी भव्य असा मराठा मोर्चा काढण्यात आला. ...
मराठा आरक्षण कायदा घटनेला धरून असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आरक्षण वैध ठरल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ...