भारत पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात शैक्षणिक परिवर्तन करण्यासाठी हाती घेतलेला ‘राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम’ प्रभावीपणे मला ... ...
ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय सांभाळून सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या प्रगतीचे आकडे पाहिल्यानंतर या संस्थेचे काम दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार विभागीय उपन ...
कोल्हापूर येथील मंगळवारपेठेतील अॅड. कल्याणी माणिकराव माणगावे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. कोल्हापूरच्या युवतीला पहिल्यांदाच या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी सोमवारी (दि.८ ...
येत्या १५ दिवसांमध्ये कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. रुग्णालयाबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली. ...
संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत निराधार महिला व श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या मानधनात वाढ करून ते सरकारने ६०० रुपयांवरून १००० रुपये करण्याचे जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संजय गांधी निराधार योजना समिती (कोल् ...
कोल्हापूर शहर तसेच जयंती नाला स्वच्छ करण्याच्या ध्यास घेतलेल्या महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरीही साफ करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली अस ...