ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना नाइलाजास्तव अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामं ...
कोल्हापूरशी निगडित विविध महत्त्वाच्या मागण्यांकरिता खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी प्रा. मंडलिक यांनी पश्चिम महाराष्ट्र, संलग्न कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी केली. ...
राजारामपुरी पहिली गल्ली येथील जनता बझार खाऊ गल्ली येथे पावसाचे पाणी साचून राहिल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा परिसर त्वरित स्वच्छ करावा. या मागणीसाठी बुधवारी या परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
केंद्र सरकारने लिंगायत समाजास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्याने समाजाच्या वतीने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. त्यासाठी कर्नाटकातून या न्यायालयीन प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी मोतीबिंदू शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या; पण या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून ब्लेड खरेदी करून आणण्यास भाग पाडणे तसेच सीपीआर आवारातील खासगी औषध दुकानातून ‘एमआ ...
ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे व वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध ...
यावर्षी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने बुधवारी जाहीर केली. यादी पाहण्यासाठी दुपारीनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. यावर्षी प्रवेशाची ...
पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचत असल्यामुळे या गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांन ...