भारत सरकारचा उपक्रम असलेल्या शहरात एलईडी बल्ब बसविण्याच्या कामाचे चार दिवसांत फेरनियोजन करावे, अशा सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्युत विभागास दिल्या आहेत. शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच विद्युत विभागाच्या सहायक अभियंता ...
लोकसभा निवडणुकीतील कामकाजासाठी वापर झालेल्या विविध घटकांच्या बिलांची तपासणी करून आठवड्याभरात पैसे अदा केले जाणार आहेत. बिले योग्य आहेत का? हे तपासण्यासाठी स्वतंत्र असे लेखाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत् ...
चित्रकला व शिल्पकलेच्या माध्यमातून वाढत्या करिअर संधींचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील तीनही कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. मान्यता असलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत दुपटीने प्रवेश अर्ज आल्याने कला महाविद्यालयांनी शासनाकडे ही संख्या ...
गेल्या तीन दिवसांपासून शहरात सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. याचे कारण महापालिका प्रशासनाकडून बालिंगा पंपिंग स्टेशन येथील बिघाडाचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवकां ...
गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथे सेवावार्धिनीच्या संस्थेच्या माध्यमातून व ऑईल अॅण्ड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या विविध जलसंधारण कामाचे लोकार्पण झाले. ...
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश ...
भाजप-शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळेच तिवरे धरण फुटून, तसेच मालाड येथील भिंत कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा कॉँग्रेस रस ...
अनुकंपा धोरणानुसार जिल्हा परिषदेकडून २३ जणांना नोकरीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये तुमच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नावावर लाखो रुपयांचा ढपला पाडण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, सुभाष सातपुते आणि सदस्या शिल्पा खोत यांचे पती ...