बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदूक विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिताफीने अटक केली. संशयित गोविंद महादेव सुतार (वय ३५, रा. शिवडाव पैकी वांजोळेवाडी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून नऊ बंदु ...
कोल्हापूर येथील ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व एक महागडी कार, असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटून फरार असलेल्या संशयित संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय २८, रा. यमाईनगर दिघंची, ता. आटपाडी ...
‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले. ...
‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. ...
पावसामुळे शहरातील बहुसंख्य डांबरी रस्ते खराब झालेले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता तपासली जात नसल्यामुळे एका वर्षातच रस्ते खराब होतात. महापालिकेचे अभियंता यांचे रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले आहे. अधिकारी करतात तरी काय? अशी शब्दांत शुक्रवारी स्थाय ...
रंकाळा स्टॅँड येथे मोटारसायकल पार्क करून मोबाईल रिचार्ज मारण्यासाठी गेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघा तरुणांनी मोटारसायकलीच्या युटिलिटी बॉक्समधील एक लाख ३५ हजारांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दत्तात्रय पंडित पाटील ...
कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘निता टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या कंपनीच्या आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २१ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या कंपनीकडून २२ गुन्ह्यांचा ...
बांदा - सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा तपासणी नाक्याच्या ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदा काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने कालवा विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कालव्यालगत खोदाई केल्याने कालव्याला धोका निर्माण झाल्याचा अहवाल तिलारी कालव ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारीही पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रातील पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४३ फूट इतकी झाली आहे. राधानगरी धरणा ...