‘केएमटी’तील डिझेल घोटाळा, विद्युत विभागातील केंबळे घोटाळा या संदर्भात कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार करणारे कर्मचारी निवृत्त होऊ लागलेत; परंतु त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय का होत नाही? अजून किती दिवस चौकशीसाठी लावणार आहात? अशी विचारण ...
गुन्हेगारी प्रकारांवर पोलिसांचा अंकुशया भागात आवश्यक आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी रत्नागिरी हद्दीत आंबाघाटात असाच खून करून टाकलेला मृतदेह सडलेला अवस्थेत आढळला. तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात गायमुखाजवळ एक अर्भक करवंदाच्या जाळीत दरीत टाकले होते. वजरे ...
कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी नारकर व त्यांचे पती १६ एप्रिलला दुपारी जेवण आटोपून घरात विश्रांती घेत असताना हेल्मेटधारी अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात गेली. त्याने आनंदी यांना काही कळायच्या आत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे एक आणि अर्धा तोळ्याचे एक अश ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत राज्य सर ...
वाशी (ता. करवीर) येथील खत कारखान्याच्या पिछाडीस सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे छापा टाकून सातजणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ६५ हजार रुपयांची रोखड, जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त ...
देशासमोर जे जटिल आणि अवघड प्रश्न होते, ते व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून सोडविण्यावर भाजपचा भर असल्याचा दावा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला आहे. केवळ घोषणा न करता अंमलबजावणी सुरू केल्यानेच मतदार पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी राबलेल्या अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे भत्ते अद्यापही निवडणूक विभागाकडून न मिळाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नियुक्ती झाली आहे. मागचा भत्ता अद्याप मिळा ...
गेले दोन महिने संध्यादेवी लढणार नाहीत; पण नंदाताई लढणार असे वातावरण झाले; पण त्यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाला काहींचा विरोध आहे. तोपर्यंत दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली करीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश यांचा समर्थ पर्याय तयार ...
बारीकसारीक खर्चावरही कटाक्ष ठेवणारे खर्च नियंत्रण पथक मात्र सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या खर्चाकडे कानाडोळा करत आहे. खर्चात धरले जात नाही, धरले तरी नाममात्र हजार ते एक लाख रुपयेच मोजावे लागत असल्याने उमेदवार आणि समर्थकांकडून सोशल अस्त्रालाच जवळ केले जात ...
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे. ...