‘महावितरण’साठी काम करणाऱ्या प्रत्येक जनमित्रांची (लाईन स्टाफ) आरोग्य तपासणी करून त्यांच्यासाठी विमाकवच वाढविण्याची मागणी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या कोल्हापूर परिमंडलाचे अध्यक्ष मनोज बगणे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. ...
येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष स्थापन केल्यामुळे नियमित तपासणीसाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात सेवा सुरू असली तरी शहरातील खासगी दवाखाने अद्यापही बंदच असल्याने नियम ...
: घराच्या परिसरात कीटकनाशक पावडर टाकायची आहे, औषध फवारणी करायची आहे, असे निमित्त काढून दोन चोरट्यांनी रुईकर कॉलनी परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. दिवसाढवळ्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या रुईकर कॉलनीत हा प् ...
जिल्हा प्रशासनाने एकदा ठरवून दिल्यानंतर रुग्णालयाच्या दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो, असा संतप्त सवाल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित केला. महापालिका क्षेत्रातील रुग्णालये असे करणार असतील तर तसा अहवाल आयुक्तांना पाठवा. उद ...
गडहिंग्लज शहरातील मस्जिदीत आलेले लोक साफसफाईसाठी आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. तरीदेखील त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देवून सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे ते सामुदायिक नमाजसाठी ...
‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतप ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील मेकॅनिकल इंजिनिअर पुष्कराज अनिल जनवाडकर यांनी माफक दरातील व्हेंटिलेटरच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्याचे प्रारूप तयार केले आहे. ...
कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रा ...
जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊ ...