राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्याकरिता किमान ३५० ते ४०० एकर जागा एकाच ठिकाणी शोधण्याचे काम सुरू झाले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या कामाला गती येणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, आदी ...
कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत.अनेक जण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नाहीत. त्यामुळे नागरीकांना व शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पालकमंत्री पाटील यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशा वस्तूंचा समावेश असलेले हे जीवनावश्यक किट आहे. जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग व त्यांच्या वितरणाची पूर्ण जबाबदारी दीपक चोरगे व त्यांचे सहकारी सां ...
आदेश दिल्यानंतर ते आदेश काहीजण नाकारत आहेत. असे आदेश वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी नाकारत असतील तर त्यांच्या नेमणुका तात्काळ रद्द करायच्या. त्यांच्याविरूध्द इथून पुढे कोणत्याही शासकीय सेवेत पुन्हा प्रवेश मिळणार नाही, असा शेरा मारून त्यांच्याविरूध् ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे. ...
गतवर्षी महापुरामुळे कुंभार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सगळ्यांवर बँकेचे कर्ज आहे. यंदा अद्याप प्लास्टर आॅफ पॅरिस उपलब्ध झालेले नसल्याने समाजावर संकट ओढवले आहे. राज्य शासनाने २० एप्रिलपासून बाजारपेठेतील दळणवळण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, विद्यार्थी आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे, आदी स्वरूपाची कामे आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात. ...