नाना बांदिवडेकर यांनी आज शंभरी पार केली. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी झूम अँपद्वारे त्यानी देशातील आणि परदेशात विशेषतः अमेरिका आणि कॅनडा येथे राहणाऱ्या मुली, मुले, नातवंडे यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या. सकाळी त्यांच्या मोठ्या मुलीने ...
सातारा -उंब्रज:-पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेले.या संकटामुळे या ... ...
हा प्रकार माऊली पुतळ्यानजीक दौलतनगर परिसरात मंगळवारी रात्री उशीरा घडला. या प्रकरणी राजारामपूृरी पोलिसांनी सराईत सहा गुन्हेगारावर गुन्हे नोंदवले आहेत. ...
भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यासाठी केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध कसे करून देता येईल, याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करावी, असे मुद्दे ...
भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यासाठी केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध कसे करून देता येईल, याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करावी, असे मुद्दे ...
तसे घडू नये यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने व उपअभियंता धनंजय भोसले यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. ...
कोल्हापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या ‘क्लीन फूड ट्रिटस’कडून सामाजिक बांधीलकी म्हणून गरजूंना फूड पॅकेटचे वाटप होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासन ...
दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना ...
त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर ...
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी त्यातील काही विद्यार्थी आपआपल्या घरी परतले असून, सध्या तिथे १७६४ विद्यार्थी अडकले आहेत. महाराष्ट सरकारने केंद्र सरकारकडे या विद्यार्थ्यांना महाराष्टत आणण्यासाठी परवानगी मागितली आहे. ...