जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच एकाच दिवशी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांचा तपासणी अहवाल आला आहे. ...
कोव्हीड १९ मुळे शासनाने कामांची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत वर्कऑर्डर दिलेल्या नाहीत अशी सर्व कामे थांबवावी लागणार आहेत. तसेच महापालिकेकडे निधी कमी असल्याने स्वनिधीतील कामेही काही कालावधीसाठी थांबवावी लागणार आहेत. अशी माहिती महानगरपा ...
रूडी शेलडक (टॅडोर्ना फेरुनिया) नावाचा स्थलांतरित पक्षी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळला. अलीकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात निदर्शनास आल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. शनिवारी साजऱ्या होणाऱ्या ...
लॉकडाऊनमध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्ह्यात 13 नियंत् ...
आगामी खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला असून त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगित ...
जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 73 जण घेत आहेत. ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी सन 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक ...
राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. ...
राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. ...