कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २०९ इतकी झाली आहे. ...
हे लोक दीड-दोन महिने तिथे अडकले. तिथे रोजगार नाही, दहा बाय दहाच्या खोलीत ४० अंश तापमान असताना राहायची पाळी त्यांच्यावर आली. त्यानंतर सरकारने परवानगी दिल्यावर हे लोक कोल्हापूरला आले आहेत. त्यांच्यापासून आवश्यक ती दक्षता घेऊन व सर्व तपासण्या करून त्यां ...
आजअखेर एकूण २० रेल्वेमधून २७ हजार ३७७ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील १४०१ मजुरांना घेवून आज दुपारी १ वा बिहारमधील अरारियाकडे रेल्वे रवाना झाली. ...
कोरोनाचा कहर वाढतच असताना बुधवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत १२९५ आणि आज सकाळी १० वाजेपर्यंत ३४३ असे एकूण १६३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन कसे करावे, कपडे कोणते घालावेत हे शिकविण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळायला शिकविले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत प ...
. यात त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश नाही. कोरोनाने सगळ्या जगाला वेठीला धरल्याने त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर सर्वाधिक प्रमाणात झाला आहे. चीननंतर अन्य देशांमध्येही याचा शिरकाव झाल्याने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पर्यटन थांबविले. ...
रत्येक बाहेरुन आलेल्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो गृह अलगीकरणात, संस्थात्मक अलगीकरणात राहतो की नाही. सामाजिक अंतर ठेवतो का यावर नजर ठेवावी. जेणेकरुन कोणताही धोका होणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. ...