प्रा. जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक हे राजू शेट्टी यांची सावलीच. गेली पंचवीस वर्षे अनेक चढउतारांत ही सावली कायम शेट्टी यांच्यासोबत राहिली; पण आता विधान परिषदेच्या निमित्ताने या सावलीनेच बंड केल्याने शेट्टी घायाळ झाले आहेत; तर कार्यकर्तेही सैरभैर अवस ...
भाजप, जनसुराज्य, शिवसेनेच्या काळात जिल्हा परिषदेत झालेल्या खरेदीची चौकशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लावली आहे. चार दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांनी ही चौकशी लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी शासन आदेश काढण्यात आला असून, ग्रामविक ...
चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा सध्या तरी मोबाईलवरील ह्यस्टेटसह्णपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक दुकानांमध्ये या वस्तूंची विक्री अजून सुरूच आहे. लोकांकडूनही त्यांना मागणी आहे आणि अनेकांना ती वस्तू चिनी आहे, हेच माहीत नाही. ...
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार बरसत असलेल्या मान्सूनमुळे रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी झालेली पिके तरारली आहेत. आतापर्यंत २५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासूनच्या सलगच्या पावसामुळे शिवारे पाण्याने तुंबल्याने पेर ...
लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांपासून ते महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेरगावी जावे लागणाऱ्या नागरिकांपर्यंत अशा ६० हजार लोकांनी गेल्या दीड महिन्यात ई-पासचा लाभ घेतला आहे; तर कागदपत्रांची योग्य पूर्तता न केलेल्या अथवा तांत्रिक कारणांमु ...
पुणे, मुंबईसह परराज्यातून येणाऱ्यांपैकी लक्षणे नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ११९ नागरिक क्वारंटाईन आहेत. यामध्ये ११३२ नागरिक होम क्वारंटाईन असून गुरुवारी ४२ जणांचा यामध्ये समावेश आहे. ९८७ नागरिक महापालिकेच्या अलगीक ...
पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फूट (इशारा पातळी) झाल्यावर प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर व पूरपरिस्थितीबाबतच्या आढावा ब ...
कोटा (राजस्थान) येथून घरी सुखरूप आलेल्या ४० विद्यार्थी आणि पालकांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोना विरोधातील लढ्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनास ४५ हजार रुपयांची मदत केली. या निधीचा धनादेश त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.03 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 850 व सिंचन विमोचकातून 1058 असा एकूण 1908 क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह ...
पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे समन्वय अधिकाऱ्यांनी दिली. ...