लॉकडाऊनमध्ये माहिती मिळविण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला; परंतु माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता, आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच लोकांची भिस्त आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईतील सर्वच मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच धर्तीवर राज्यभरही मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापनेबाबत स्वत:हूनच निर्णय घ्यावा, असे राज्य ...
अधिकाराचा गैरवापर करून खासगी जागेतील कामासाठी सार्वजनिक निधीची तरतूद करायला लावणे हे महानगरपालिका अधिनियमाच्या विरोधातील कृत्य आहे. म्हणूनच असे बेकायदेशीर काम केल्यामुळे महापौर निलोफर आजरेकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांच्याविरो ...
गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होत असला तरी तो वळवासारखाच पडत आहे. पडेल तिथेच जोरदार पडत असल्याने ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाची प्रचिती येत आहे. दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला. ...
कोरोनाच्या या संकटामध्ये शासकीय डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता होती. त्यामुळेच आपण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनावर मात करत आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी केले. ...
आयसीएमआरने (इंडीयन कौन्सील मेडीकल रिसर्च, नवी दिल्ली) या संस्थेचे मान्यताप्राप्त सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले, पण त्या ऐवजी दुसर्याच किटद्वारे जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचे धक्कादायक सत्य प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ...
देवाच्या दर्शनाची आस मनातच ठेवून बॅरिकेटच्या पलिकडून कळसाला नमस्कार करुन परतणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे संकट दूर होवू दे आणि तुझी भेट घडू दे असे साकडे घालून बुधवारी आषाढी एकादशीचा दिवस साजरा केला. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने दि. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद र ...
कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदीरातून आषाढी एकादशीनिमित्त निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सजविलेल्या ट्रकमधून व मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल मंदीरात पोहचली. ...
बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांशी पेरण्या झाल्या असून उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून सोयाबीन पेरणीची नुकसान भरपाई बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म ...