करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्य असणाऱ्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक गंगावेश चौक येथे अंबाबाई देवीच्या मळवटाची प्रतिकृती हायमास्टवर बसविण्यात आली आहे. ...
वर्चस्ववादातून कागल शहरातील महात्मा फुले वसाहतीतील अक्षय विनायक सोनुले उर्फ अक्षय मॅनर्स या तीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. येथील सणगर गल्ली जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरासमोर दुपारी वाजता ही घटना घडली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी रोज घंटागाडी प्रत्येक गल्लीत येते. कचरा संकलित केला जातो. तरीही कचरा घंटागाडीत न टाकता तो कोंडाळ्यातच टाकला जातो; म्हणून पालिकेने फलक लावले तरीही लोक ऐकत नसल्याने आता कोंडाळामुक्त लाईन बझारसाठी तरुणाई ...
: लोकप्रिय मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत पन्हाळ्याची ऋचिका खोत कोल्हापुरी बाज राखत उपविजेती ठरली. निवडक १३ स्पर्धकांमधून निवडलेली ऋचिका रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. महाअंतिम सोहळ्याचा निकाल गुरुवारी रात्री झालेल्या कार्यक्रमा ...
गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे. ...
इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली. ...
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. रुग्णालये भरली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तातडीची रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठ एनसीसी ऑफिसशेजारील वसतिगृहात ४५० बेड क्षमता असणारे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घे ...
ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता. ...
ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द ...