लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कागल शहरात वर्चस्ववादातून युवकाचा खून - Marathi News | Murder of youth due to hegemony in Kagal city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल शहरात वर्चस्ववादातून युवकाचा खून

वर्चस्ववादातून कागल शहरातील महात्मा फुले वसाहतीतील अक्षय विनायक सोनुले उर्फ अक्षय मॅनर्स या तीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. येथील सणगर गल्ली जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरासमोर दुपारी वाजता ही घटना घडली.  ...

Coronavirus Unlock : पाचव्या दिवशीही जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसाद - Marathi News | The district also responded to the lockdown on the fifth day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock : पाचव्या दिवशीही जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसाद

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे. ...

कोंडाळामुक्त लाईन बझारसाठी तरुणाई सरसावली - Marathi News | Youth rushed for Kondalamukta Line Bazaar. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोंडाळामुक्त लाईन बझारसाठी तरुणाई सरसावली

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी रोज घंटागाडी प्रत्येक गल्लीत येते. कचरा संकलित केला जातो. तरीही कचरा घंटागाडीत न टाकता तो कोंडाळ्यातच टाकला जातो; म्हणून पालिकेने फलक लावले तरीही लोक ऐकत नसल्याने आता कोंडाळामुक्त लाईन बझारसाठी तरुणाई ...

पन्हाळ्याची ऋचिका खोत महाराष्ट्राचा सुपरस्टार स्पर्धेत ठरली उपविजेती  - Marathi News | The Kolhapuri falcon was maintained by Richika Khot of Panhala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्याची ऋचिका खोत महाराष्ट्राचा सुपरस्टार स्पर्धेत ठरली उपविजेती 

: लोकप्रिय मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत पन्हाळ्याची ऋचिका खोत कोल्हापुरी बाज राखत उपविजेती ठरली. निवडक १३ स्पर्धकांमधून निवडलेली ऋचिका रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. महाअंतिम सोहळ्याचा निकाल गुरुवारी रात्री झालेल्या कार्यक्रमा ...

corona virus : जिल्ह्यातील ३२ हजारांहून अधिक जणांचा संपर्कशोध - Marathi News | Corona virus: Contact search of more than 32 thousand people in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्ह्यातील ३२ हजारांहून अधिक जणांचा संपर्कशोध

गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे. ...

कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून - Marathi News | Corona suspect's death, Betulmal committee rushed to the funeral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून

इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली. ...

corona virus : शिवाजी विद्यापीठात आणखी ४५० बेडचे रुग्णालय - Marathi News | Another 450 bed hospital at Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : शिवाजी विद्यापीठात आणखी ४५० बेडचे रुग्णालय

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. रुग्णालये भरली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तातडीची रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठ एनसीसी ऑफिसशेजारील वसतिगृहात ४५० बेड क्षमता असणारे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घे ...

रायगडाला जेव्हा जाग येते नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात - Marathi News | When Raigad wakes up, the first performance of the play is in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रायगडाला जेव्हा जाग येते नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात

ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता. ...

समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी - Marathi News | Not only the committee but also the meeting is being held - Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समितीच नाही तर बैठक कसली घेताय- राजू शेट्टी

ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द ...