गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली ...
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा ...
गेले चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा भुरभुर सुरू केली आहे. दरम्यान पुढील चार दिवस पावसाचे असतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
महाड दुर्घटनेत धावून गेलेल्या आणि गेले चार महिने कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मदत कार्यात अग्रेसर असलेल्या व्हाईट आर्मीच्या जवानावर गुंडाकडून हल्ला झाला आहे. ...
आमचं ठरलंय विकास आघाडीला राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी दिली आहे. ही नोंदणी केवळ महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आहे. ...
कोल्हापूर शहरात अद्यापही २१ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या उतरवून घेण्यासंदर्भात संबंधित मिळकत मालकांना महानगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात मात्र ३३ इमारती उतरवून घेण्यात आल्या असून ३६ इमारतींची दुरुस्ती करण्यात आ ...
आपत्ती कोणतीही येऊ दे, मग ती राज्यात असो वा परराज्यात; त्यासाठी कोल्हापूरची व्हाईट आर्मी मदत व शोधकार्यात अग्रेसर असते. तीन दिवसांपूर्वी महाड (रायगड) येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेतील नऊ जखमींना शोधण्याचे व १७ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्याचे महत्त्वपूर् ...
पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बालविवाह, नागाळा पार्कातील बलात्कार आणि करवीर तालुक्यातील पोक्सोन्वये कारवाई प्रकरणांत चाईल्डलाईन संस्थेने आर्थिक व्यवहार करून या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची तातडीने चौकशी करावी, असे आदेश र ...
बिग बझार मॉलच्या घरफाळा आकारणीत करनिर्धारक संजय भोसले यांनी महानगरपालिकेचे सहा कोटींचे नुकसान केल्याची तक्रार नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ...
कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. ...