ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गतवेळीच्या निवडणुकीत एका जागेचा अपवाद वगळता ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. शिवसेनेचे स्थानिक नेते व कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक ... ...
सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघात आकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी प्रचाराचा धुरळा उडत आहे. वडगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, कासारी व ... ...
आमजाई व्हरवडे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असून वातावरण ढवळून जात असतानाच या निवडणुकीत जवळचे नातेवाईक एकमेकांविरोधात ... ...
मराठा समाजाच्यावतीने कागलमध्ये सत्कार कागल : छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जनतेच्या सार्वभौम स्वराज्याची मुहूर्तमेढ ... ...