तेरसवाडी पैकी मल्लेवाडी येथील लोळजाई पठारावर तर गव्यांची वस्तीच निर्माण झाली आहे. येथून गव्यांचे वेगवेगळे कळप सातेरी महादेव डोंगर व या परिसरातील वाड्या वस्त्या आणि तुळशी खोर्यातील शेतकर्यांना त्रासदायक ठरू लागले आहेत. ...
पैशाच्या जोरावर राजकारण करणे एक दिवस आपल्याही अंगावर उलटले जाऊ शकते याची प्रचिती आता सर्वच राजकीय नेत्यांना आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मूळ धरू लागली आहे. ...
गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे. ...