रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे. ...
बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासल्यामुळे सीमा भागासह महाराष्ट्रात निर्माण झालेले संतापाचे वातावरण निवळत नाही तोपर्यंत चित्रदुर्गमध्ये कन्नड गुंडांनी हिंदुत्वाचे प्रतीक असलेला पवित्र भगवा ध्वज भरचौकात जाळल् ...
मुलगा, मुलगी सज्ञान झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये, हा कायदा आहे. पण तरीही या कायद्याला न जुमानता राजरोसपणे बालविवाह केले जातात. याचे प्रमाण शहरीपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे. ...
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महाविकास आघाडीबरोबरच भाजपलाही सोबत घेण्याची भूमिका सत्तारूढ गटाने घेतली आहे. ...
प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सुह्रदय पत्की व डॉ. आर. एस. पाटील यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रसूती झालेल्या सोळा महिलांवर बाळाच्या जन्मानंतर मिळणाऱ्या वारेच्या सखोल अभ्यासा अंती हे संशोधन केले आहे. ...