आज इच्छुकांच्या मुलाखती घेवून आजच याबाबतचा अहवाल प्रदेशकडे पाठवण्यात येईल. यानंतर तो दिल्लीला पाठवण्यात येईल. तेथूनच उमेदवारीची घोषणा करण्यात येणार ...
बेकायदेशीर गुटखा वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आजरा पोलिसांनी वेळवटी फाट्याजवळ सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो जप्त केला. ...
शनिवारपासून प्रशासनाने ई-पास दर्शन व्यवस्था बंद केली असून, दर्शनासाठी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो भाविकांनी देव दर्शनाचा लाभ घेतला. ...
गळ्यात दगड बांधून विहिरीत ढकलून देण्याची तसेच पैशाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. ...
भारताचे उत्पन्न पाच ट्रिलियन्सवर जात असताना एकट्या महाराष्ट्राचा वाटा वीस टक्के असावा. याचा अभिमान असायला हवा. राजकारण जरूर करावे, जाेरदार करावे. ते करीत असताना लोकशाही मूल्ये जपली जातील, सार्वजनिक जीवनातील संकेत पाळले जातील, याचा जरूर विचार करावा. ...
दाऊद प्रकरणाला तीस वर्षे झाली, त्यावेळी हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले, या प्रकरणात नवाब मलिक यांचे कोठेही नाव नाही. तरीही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ ही भाजपची नीती ...