पेपर सोडविण्यास एका तासाला १५ मिनिटे जादा वेळ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. दि. १५ जुलैपर्यंत या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. ...
शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्याबद्दलचे कोणतेही काम हाती घेतो तेव्हा ५० कोटी १०० कोटी असे निधीचे आकडे जाहीर करायचे नसतात. ...
गेल्या ३८ वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनांच्या खंडपीठाच्या मागणीच्या लढ्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी बळ देण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी भेट घेतली. ...
कुणी शेतातील वावरात, विद्यार्थी शाळेत, कुणी रस्त्यावर तर धावत्या लाल परीतही शिव-शाहूप्रेमी १०० सेकंद स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं. या सन्मान वंदनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
Uddhav thackeray: शाहू महाराज हे दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे नेते होते, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरेंनी काढले. तसेच शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात संघर्ष केले ती संपवणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण विधानही मुख्यमंत्र्यांनी केले. ...