Maharashtra Political Crisis: दोन जिल्हाप्रमुख नियुक्त केल्याने आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी विविध वादाने एकमेकांना भिडण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. ...
मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली ...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य अधोगतीला जात होते. राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे सरकार सत्तेवर आले असून आम्ही जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करू. ...
महाराज इथूनच विशाळगडला जाण्यासाठी या मार्गाने गेले होते हा मार्ग वनविभागाच्या अखत्यारीत येत आहे. तर तटबंदी व वरील भाग हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. ...
Accident News: बेळगाव जिल्ह्यातील अथणी-मिरज रोडवर टेम्पो व कॉलेज बसची मोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. ...
Crime News: मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या लक्ष्मी मंदिरात अज्ञाताने मंदिरांचे दरवाजे उचकटून धाडसी चोरी केली असून अज्ञात चोरट्याने देवीचे दागिने रोख रक्कम व मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज लंपास केले आहे ...
कोल्हापूर : नुर सुलतान (अस्ताना) कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या अतुल पाटील यांनी 'आयर्न मॅन' किताब पटकावला. कोल्हापूर राज्य उत्पादन ... ...