शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

प्रदूषणास कारणीभूत कोल्हापुरातील २४ उद्योगांना नोटीसा, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 13:06 IST

कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या ...

कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित अशा तीन मोठ्या एमआयडीसी आहेत. या एमआयडीसींमध्ये विविध स्वरूपात प्रदूषण करणाऱ्या २४ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित एमआयडीसींमध्ये उद्योगांची संख्या जास्त आहे. या तिन्ही एमआयडीसी परिसरात उपनगरांचीही संख्या मोठी असल्याने कंपन्यांमधून प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. या एमआयडीसींमध्ये फौंड्री उद्योगांसह विविध उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमुळे प्रदूषण होणार नाही याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार सूचना दिल्या जातात.मात्र, काही कंपन्या या सूचनांचे पालन करत नसल्याने महामंडळाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या सात महिन्यांत २४ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तीन एमआयडीसींमधील ४ कंपन्यांना निर्देश दिले आहेत. तर ३ कंपन्यांना अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रदूषण करणाऱ्या ५ कंपन्यांसाठी प्रस्तावित आदेशही काढण्यात आले आहेत.दरम्यान, औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार विविध उपक्रम राबविले जातात. कंपन्यांमध्ये जनजागृती केली जाते. तरीही काही कंपन्यांकडून प्रदूषण होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नोटीस, पुढे काय?प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून ज्या कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे अशा कंपन्यांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी ठराविक मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी काय खुलासा केला आहे यावरून त्यावर कोणती कारवाई करायची हे ठरविले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण