शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नव्या वर्षात सत्तांतर, राज्यात लवकरच नवे सरकार येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:55 IST

कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आता राज्यात सरकार येण्याचा काळ हा महिन्याचा नसेल, तर दिवसांचा असेल. इंग्रजी नववर्ष १ जानेवारीला, तर हिंदू नववर्ष गुढी पाडव्याला सुरू होते.

कोल्हापूर : आता कोरोना संपला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीही वेगाने घडणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षातही नवे सरकार येऊ शकते, असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तांतराचा आणखी एक नवा वायदा सोमवारी येथे जाहीर केला.कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आता राज्यात सरकार येण्याचा काळ हा महिन्याचा नसेल, तर दिवसांचा असेल. इंग्रजी नववर्ष १ जानेवारीला, तर हिंदू नववर्ष गुढी पाडव्याला सुरू होते. पण चांगल्या कामाला लवकरचा मुहूर्त धरावा म्हणतात. अमरावती येथील दंगलीमध्ये जर भाजपचा हात असेल, तर तुम्ही काय झोपा काढता काय?, असा सवाल पाटील यांनी नाना पटोले यांना विचारला आहे. या दंगलीच्या पहिल्यादिवशी कोणाचा हात हाेता, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली. राजीव सातव यांच्या पत्नीला दिलेल्या विधानपरिषदेच्या उमेदवारीचे पाटील यांनी यावेळी स्वागत केले.एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेण्यात अडचणी असल्या, तरी त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या सेवा-सुविधा दिल्या जातात त्या देण्यात कोणती अडचण आहे, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी