शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

शेतीची नवे विधेयके शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारी : डॉ. गणेश देवी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:31 IST

पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देशेतीची नवे विधेयके शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारीडॉ.गणेश देवी यांचा इशारा : गटतट विसरून रस्त्यावर उतरा

कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.पंतप्रधान मोदी यांनी बहुमताच्या जोरावर संसदेत शेतीची तीन सुधारित विधेयके मंजूर करून घेतली आहेत. याला देशभरातील शेतकरी तीव्र विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा दलाच्या सोशल फोरमअंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकरी व संबंधित घटकामध्ये या विधेयकाविषयी वस्तुस्थिती मांडावी म्हणून गणेश देवी हे गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.कोल्हापुरात आल्यानंतर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची भेट घेऊन ते बाजार समितीत आयोजित अडते, व्यापारी, शेतकरी यांच्या बैठकीला आले. त्यांच्याशी संवाद साधताना नवीन कायदे आणि त्यांचे बाजार समितीच्या घटकांवर होणारे परिणाम यांचे विस्तृत विवेचन करून गाफील राहू नका. तीव्र लढ्यासाठी सज्ज राहा असे त्यांनी आवाहन केले. प्रा. जालंधर पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनाजी गुरव, सूर्यकांत पाटील यांनी मनोगत मांडले. मोहन सालपे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र