शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

राष्टवादीने ‘गड’ राखले  : ताकद वाढविण्यासाठी मिळाली ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:37 IST

विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या.

ठळक मुद्देकागलचा गड हसन मुश्रीफ यांनी कायम राखला; पण ‘राधानगरी’त के. पी. पाटील यांचा पराभव पक्षाला रोखता आला नाही.

कोल्हापूर : जिल्ह्यात तीनपैकी दोन जागा जिंकत राष्टवादी कॉँग्रेसने आपला ‘गड’ कायम राखला. राधानगरीत मात्र पराभव टाळण्यात पक्षाला यश आले नाही. विधानसभा निवडणुकीतील ऊर्जा घेऊन राष्टवादीला जिल्ह्यात भक्कम बांधणी करावी लागणार आहे.

एकेकाळी कोल्हापूर जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. बारापैकी निम्मे आमदार आणि तीन मंत्री या पक्षाचे होते. २०१४ ला कागलमधून हसन मुश्रीफ, तर चंदगडमधून संध्यादेवी कुपेकर हे दोघेच निवडून आले होते; पण मध्यंतरीच्या काळात पक्षात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने अनेक तालुक्यांत पक्षावर अस्तित्व शोधण्याची वेळ आली. लोकसभा निवडणुकीत तर उरलीसुरली जागाही राखता आली नाही. विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या. त्यात संध्यादेवी कुपेकर यांनी रिंगणातून माघार घेतल्याने चंदगडमध्ये पेच निर्माण झाला होता. शेवटच्या क्षणी ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी बाजी मारली. कागलचा गड हसन मुश्रीफ यांनी कायम राखला; पण ‘राधानगरी’त के. पी. पाटील यांचा पराभव पक्षाला रोखता आला नाही.

राष्टÑवादीने गड कायम राखला असला तरी या ऊर्जेतून पक्षाला ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. इतर मतदारसंघांत कमकुवत असलेल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान पक्षनेतृत्वावर आहे.

  • ‘यड्रावकर’ राष्टÑवादीसोबतच राहणार?

राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यांनी पक्षासोबतच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ