शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

राष्टवादीने ‘गड’ राखले  : ताकद वाढविण्यासाठी मिळाली ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:37 IST

विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या.

ठळक मुद्देकागलचा गड हसन मुश्रीफ यांनी कायम राखला; पण ‘राधानगरी’त के. पी. पाटील यांचा पराभव पक्षाला रोखता आला नाही.

कोल्हापूर : जिल्ह्यात तीनपैकी दोन जागा जिंकत राष्टवादी कॉँग्रेसने आपला ‘गड’ कायम राखला. राधानगरीत मात्र पराभव टाळण्यात पक्षाला यश आले नाही. विधानसभा निवडणुकीतील ऊर्जा घेऊन राष्टवादीला जिल्ह्यात भक्कम बांधणी करावी लागणार आहे.

एकेकाळी कोल्हापूर जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. बारापैकी निम्मे आमदार आणि तीन मंत्री या पक्षाचे होते. २०१४ ला कागलमधून हसन मुश्रीफ, तर चंदगडमधून संध्यादेवी कुपेकर हे दोघेच निवडून आले होते; पण मध्यंतरीच्या काळात पक्षात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने अनेक तालुक्यांत पक्षावर अस्तित्व शोधण्याची वेळ आली. लोकसभा निवडणुकीत तर उरलीसुरली जागाही राखता आली नाही. विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या. त्यात संध्यादेवी कुपेकर यांनी रिंगणातून माघार घेतल्याने चंदगडमध्ये पेच निर्माण झाला होता. शेवटच्या क्षणी ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी बाजी मारली. कागलचा गड हसन मुश्रीफ यांनी कायम राखला; पण ‘राधानगरी’त के. पी. पाटील यांचा पराभव पक्षाला रोखता आला नाही.

राष्टÑवादीने गड कायम राखला असला तरी या ऊर्जेतून पक्षाला ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. इतर मतदारसंघांत कमकुवत असलेल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान पक्षनेतृत्वावर आहे.

  • ‘यड्रावकर’ राष्टÑवादीसोबतच राहणार?

राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यांनी पक्षासोबतच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ