शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:49 AM

politics, elecation, ajara, sugerfactory, chandrakantpatil, hasanmusrif, kolhapurnews राज्यातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देसत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.आजरा येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. २१) पुण्यात केली होती, तिला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. त्यांनी दहा ते बारा लोकसभेच्या व तेवढ्याच वेळा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.

देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. याचे भान त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ठेवावे. चंद्रकांत पाटील यांना पाच वर्षे चांगली संधी मिळाली होती; मात्र त्यांनी काहीही केले नाही. राज्याला सोडाच; कोल्हापूरलाही त्यांचा काहीही उपयोग झाला नाही.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी तांबेकर यांनी स्वागत केले. आजराचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी प्रास्ताविक केले.पैसे घेऊन जाणारे आमचे उमेदवार नव्हेत.मेळाव्यापूर्वी मंत्री मुश्रीफ हे जनता बँकेत बसले असता, एका शेतकऱ्याने हातात पैसे भरल्याची पावती घेऊन विचारले,हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले उमेदवार आलेत का? यावर ते आमचे उमेदवार नव्हेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्या उमेदवाराची मात्र तालुक्यात जोरदार चर्चा झाली. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील