शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोल्हापूर : तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचा पडदा २१ रोजी उघडणार, अभिनेते सागर तळाशीकर उद्घाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 18:13 IST

कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत साजरा होणाऱ्या तिसऱ्या बाल चित्रपट महोत्सवाचा पडदा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते होणार असून महानगरपालिकेच्या सर्व ६0 शाळा सहभागी होणार आहेत. यंदा बाल चित्रपट महोत्सवाचे शताब्दी वर्ष आहे.

ठळक मुद्देतिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचा पडदा २१ रोजी उघडणारअभिनेते सागर तळाशीकर उद्घाटककोल्हापूर महापालिकेतील ६0 शाळांचा सहभाग

कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत साजरा होणाऱ्या तिसऱ्या बाल चित्रपट महोत्सवाचा पडदा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते होणार असून महानगरपालिकेच्या सर्व ६0 शाळा सहभागी होणार आहेत. यंदा बाल चित्रपट महोत्सवाचे शताब्दी वर्ष आहे.

चिल्लर पार्टीच्या वतीने महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी जगातील उत्तोमोत्तम चित्रपट दाखविले जातात. समाजातील जागरुक पालकांची मुलं या उपक्रमाला उपस्थित असतात, परंतु ज्यांना रोजच्या रोजीरोटीची चिंता आहे, अशा कुटुंबातील मुलांपर्यंत बालचित्रपट पोहोचविण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे महोत्सवाचे आयोजन करते. यंदा केवळ महानगरपालिकेच्या ६0 शाळांमधील विद्यार्थीच या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवातील सहा चित्रपटांचा आस्वाद घेणार आहेत.या महोत्सवाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९. ३0 वाजता शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूरचे सुपुत्र अभिनेते सागर तळाशीकर यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण सभापती वनिता देठे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.बालचित्रपटाचे शताब्दी वर्ष१९१८ मध्ये रशियात गार्लिन या रशियन कथाकाराच्या कथेवर आधारित ' सिग्नल ' हा जगातील पहिला बालचित्रपट प्रदर्शित झाला. २0१८ हे वर्ष बाल चित्रपटाचे शताब्दी वर्ष आहे, म्हणूनही या महोत्सवाला विशेष महत्व आहे.

 

पतंग उडविणाऱ्या मुलीचा विशेष लोगोया बालमहोत्सवासाठी विशेष लोगो तयार करण्यात आला आहे. उंच आकाशात हवेच्या झोताबरोबर विहरणारा पतंग आपल्याला मुक्तपणानं जगायला शिकवतो. त्याचं आकाशात उंच जाणं यशाचा मार्ग दाखवणारं असतं, तर उंचावरून जमिनीकडे गतीने येणारी त्याची गोत धाडस शिकवून जाते आणि हे सारं करताना त्याच्याजवळ अगोदरच ठरवलेली काही कारणं नसतात. असतो तो फक्त अवखळपणा. याचे प्रतिबिंंब दाखविणारा विशेष लोगो चिल्लर पार्टीतर्फे तयार करण्यात आला आहे. यात लहान निरागस, आणि अल्लड मुलगी पतंग उडविताना दर्शविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणkolhapurकोल्हापूर