शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर : ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:47 IST

ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

ठळक मुद्दे ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवतल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी आयोजित केलेल्या ‘कलापूर एक्सप्रेस’

कोल्हापूर : ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.त्या मध्य रेल्वे(पुणे विभाग)कॅम्लिन, एआयएसएएसएमएस यांच्यावतीने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी आयोजित केलेल्या ‘कलापूर एक्सप्रेस’ या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या.भागवत म्हणाल्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या कलानगरीत अनेक पर्यटन स्थळे, निसर्गाने नटलेला परिसर आणि समृद्ध चित्रकारांचा वारसा आदींमुळे वास्तववादी चित्र शैली आहे. त्या शैलीतून हा रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचा स्तुत्य उपक्रम आहे.ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव म्हणाले, जगभरातील पर्यटकांना भूरळ घालणारी कलानगरी आहे. त्यात निसर्गाने नटलेल्या शहराची व सांैदर्य स्थळांची जपणूक करणे गरजचे आहे. त्यात चित्रकार घडवणारी ही नगरी आहे. त्यामुळे हा उपक्रम देशात नव्हे तर परदेशातही गौरवणारा ठरेल. असा विश्वास व्यक्त केला.यानिमित्त ४० हून अधिक चित्रकारांची नोंदणी करण्यात आली व त्यांना रंगसाहित्यासह कॅनव्हासही देण्यात आला. येत्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणची चित्रे काढून घेण्यात येणार आहेत.

या माध्यमातून येथील ऐतिहासिक वारशांचा पुन्हा एकदा चित्ररूपात जतन केले जाणार आहे. पर्यटकांना कोल्हापूरची ओळख तर होईलच; पण स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी व पर्यटन वृद्धीसाठी मोठा फायदाही होणार आहे.मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमातील चित्रांमध्ये अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, पन्हाळा, जोतिबा, विशाळगड, पंचगंगा नदीघाट, साठमारी, गंगावेश, दूधकट्टा, शाहू जन्मस्थळ, खासबाग, कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, नवीन राजवाडा, टेंबलाई मंदिर, कात्यायनी, रंकाळा, रामलिंग, बाहुबली, नृसिंहवाडी, खिद्रापूर, मसाई पठार, पांडव लेणी, आदी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

प्रास्ताविक मोहन शेट्ये यांनी केले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार के.आर. कुंभार, प्राचार्य अजेय दळवी, कॅम्लीन, कोकोयु कंपनीचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर अ‍ेझझा, मध्य रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक एस.के.दास, चित्रकार प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, आदी मान्यवर चित्रकार मंडळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर