शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

कोल्हापूर : क्षयरोग निर्मूलनासाठी ‘टीबी कॉल सेंटर’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:55 IST

जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, सरकारने २०२५ हे साल क्षयरोग निर्मूलनासाठी निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये विविध नवीन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार यांनी दिली.

ठळक मुद्देसुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम क्षयरोग निर्मूलनासाठी ‘टीबी कॉल सेंटर’ची स्थापना

कोल्हापूर : जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, सरकारने २०२५ हे साल क्षयरोग निर्मूलनासाठी निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये विविध नवीन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार यांनी दिली.यातीलच एक भाग म्हणून भारत सरकारने टीबी कॉल सेंटर सुरू केले आहे. ही टीबी हेल्पलाईन टोल फ्री असून यामध्ये अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना पुन्हा उपचार सुरू करण्याकरिता समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच या कॉल सेंटरमार्फत सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील क्षयरुग्णांची नोंदणी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक व खासगी क्षेत्रांतील क्षयरुग्णांकडून येणाऱ्या कॉलला मार्गदर्शन केले जात असून, क्षयरोगाविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याकरिता सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी कुंभार यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल