शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चिंताजनक!, कोल्हापूर जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल ४२ खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:56 IST

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

कोल्हापूर : खुन्नस दिली, दुचाकी आडवी मारली, शिवीगाळ केली, उसने घेतलेेले पैसे दिले नाहीत, गल्लीत दमदाटी केली अशा किरकोळ कारणांवरून एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात.. खून झाले, तर.. खुनाचे प्रयत्न झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा.. खून जास्त झाले आहेत, त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून माणसे एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे.

११ महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?खून : गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात.. खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली. कोल्हापूर शहरासह इचलकरंजीत खुनाच्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. यातील.. गुन्ह्यांची उकल झाली. बहुतांश खून किरकोळ कारणांतून झाले आहेत.खुनाचा प्रयत्न : जीवघेणा हल्ला करण्याचे .. गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी संशयित हल्लेखोरांवर कारवाया केल्या आहेत. खुनांप्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे वाढत आहेत.हाणामारीचे ३४० गुन्हे : कौटुंबिक वाद, शेजा-यांसोबत होणारे वाद, गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्ष, वर्चस्ववाद, किरकोळ कारणांवरून होणा-या मारामारीचे ३४० गुन्हे नोंद झाले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत वाढगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खून, खुनाचे प्रयत्न आणि मारामारीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी ११ महिन्यांत ५१ खून झाले, तर ५९ खुनाचे प्रयत्न झाले. मारामारीचे ३४६ गुन्हे नोंद झाले.या घटनांनी शहर हादरलेपाठलाग करून गुंडाचा खून : ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरच्या रात्री फुलेवाडी परिसरात सहा जणांनी पाठलाग करून गुंड ऋषीकेश रवींद्र नलवडे याचा धारदार शस्त्रांनी खून केला. त्याच्यावर तलवार, कोयता आणि एडक्याचे १६ वार केले होते.डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून : ऑक्टोबर महिन्यात जवाहरनगर येथे एका तरुणाने डोक्यात दगड घालून वृद्धेचा निर्घृण खून केला. मद्यप्राशन करीत असल्याचे घरात सांगितल्याच्या रागातून तो खून झाला होता.

किरकोळ कारण पुरेसेखून, मारामारी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांसाठी किरकोळ कारणे पुरेशी ठरत आहेत. टेंबलाईवाडी नाका परिसरातील झोपडपट्टीत केवळ रागाने पाहत असल्याच्या कारणावरून खून झाला होता. फुलेवाडी परिसरातील गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादातून शिवाजी पेठेत पाठलाग करून एकावर जीवघेणा हल्ला झाला. मुक्त सैनिक वसाहत परिसरात पूर्ववैमनस्यातून एका टोळीने दोन तरुणांना पाठलाग करून मारहाण केली. अशा घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस