शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

बैठक न झालेस सर्फनाला धरणाचे काम बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST

उपअभियंता एस. वाय. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला बैठक लावण्याबाबत निवेदनासह लेखी पत्र दिले असून बैठकीची तारीख गुरुवारपर्यंत संघटनेला कळविली ...

उपअभियंता एस. वाय. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला बैठक लावण्याबाबत निवेदनासह लेखी पत्र दिले असून बैठकीची तारीख गुरुवारपर्यंत संघटनेला कळविली जाईल, असे सांगितले. कॉ. संपत देसाई म्हणाले, धरणग्रस्तांना गृहीत धरून प्रशासन तसा व्यवहार करणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. धरणाचे काम बंद पाडण्यात आम्हाला रस नाही पण पुनर्वसनाच्या कामात होणारी हयगयही चालू देणार नाही. त्यामुळे दहा-बारा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिले होते. निवेदनातील प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी बैठक अपेक्षित आहे. पूर्वसूचना देऊनही आम्ही येथे आलो आहोत.

उपअभियंता यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनीवरील चर्चेनंतर गुरुवारपर्यंत बैठकीची तारीख न मिळाल्यास धरणाचे काम कधीही बंद करू, असे सांगून आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी हरी सावंत, गोविंद पाटील, बाळू डेळेकर, बाबू कवीटकर, नारायण भडांगे, विष्णू मांजरेकर, धोंडिबा सावंत, एकनाथ गुंजाळ, श्रावण पोवार, बाबू ढोकरे उपस्थित होते.