शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:47 IST

माजी खासदार संभाजीराजेंचा निर्णय स्तुत्य

कोल्हापूर : कोल्हापूरचा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार आहेत. महायुतीच्या नेत्यांना शाहू महाराजांबद्दल आदर वाटत असेल तर त्यांना बिनविरोध लोकसभेवर पाठवावे, असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणताही वादविवाद नाही, आमचे धोरण पक्के आहे. भाजपविरोधात आमची लढाई आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे राहावी यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले. कोल्हापूरने संपूर्ण देशाला पुरोगामी विचार दिला आहे. हा पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर शाहू महाराजांना विजयी करण्याची भूमिका कोल्हापूरकर घेतील.

महायुतीचे नेते श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी आदर व्यक्त करतात. शाहू महाराजांनी राजकारणात येऊ नये, असेही मत व्यक्त करतात. मात्र, कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराजांविषयी महायुतीच्या नेत्यांना खरेच आदर असेल तर त्यांनी शाहू महाराजांना लोकसभेवर बिनविरोध पाठवावे.

माजी खासदार संभाजीराजेंचा निर्णय स्तुत्यआमदार पाटील म्हणाले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. स्वराज्य पक्ष राज्यातील कोणतीही जागा लढवणार नसल्याचे जाहीर केले. राजघराण्यात कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत आहे. माजी खासदार संभाजीराजेंचा हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीBJPभाजपा