शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पदवीधर महामंडळाची भाषा करणाऱ्यांनी बारा वर्षे गोट्या खेळल्या का?, हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:39 IST

politics, bjp, chandrakantpatil, hasanmusrif, jyantpatil, kolhapur, punepadwidharelecation भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांच्या महामंडळाची भाषा करत आहेत. मग गेली १२ वर्षे ते गोट्या खेळत होते का? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांत पाटील हे पदवीधरवर निवडून गेल्यापासून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, पदवीधरांचे प्रश्न वाढल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकापाटील निवडून गेल्यापासून पदवीधरांचे प्रश्न वाढले - जयंत पाटील

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांच्या महामंडळाची भाषा करत आहेत. मग गेली १२ वर्षे ते गोट्या खेळत होते का? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांत पाटील हे पदवीधरवर निवडून गेल्यापासून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, पदवीधरांचे प्रश्न वाढल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील हे बारा वर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यात मागील पाच वर्षे तर ते सत्तासम्राट होते, दोन नंबरचे मंत्री होते. त्यावेळी ते पदवीधरांचे प्रश्न सोडवायचे सोडा, त्यांना भेटही देत नव्हते.मंत्री जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे पक्षातील लोकांना आपला परिणाम दाखवतात. पुण्यातील भाजपचे पदाधिकारी फोन करून सांगतात, आचारसंहिता असल्याने ते काय म्हटले हे सांगणार नाही. मात्र जिथे जिथे चंद्रकांत पाटील जातात, तिथे ते विरोधकांचा फायदा कसा होईल, हेच ते पाहतात.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे आमदार, माजी आमदार उपस्थित होते. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफJayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूरPuneपुणे