शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन प्रश्नी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 19:09 IST

आंबेओहोळ प्रकल्पामध्ये दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत

रवींद्र येसादे  भादवण : आजरा तालुक्यातील  आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुर्नवसन प्रश्नी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवनात भेट घेतली. यावेळी या रखडलेल्या पुर्नवसना प्रश्नी निवेदनाद्वारे लक्ष वेधले.आंबेओहोळ प्रकल्पामध्ये दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत. संकलन दुरुस्ती अद्यापही झाले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना धरणांमध्ये पाणी साठवले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गेली वीस वर्ष धरणग्रस्त शासनाकडे पुनर्वसनाची मागणी मागणी करीत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले.यावेळी महादेव खाडे, सागर सरोळकर, राजू देशपांडे, युवराज सुतार, प्रकाश बेलवाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी