शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन प्रश्नी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 19:09 IST

आंबेओहोळ प्रकल्पामध्ये दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत

रवींद्र येसादे  भादवण : आजरा तालुक्यातील  आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांनी पुर्नवसन प्रश्नी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवनात भेट घेतली. यावेळी या रखडलेल्या पुर्नवसना प्रश्नी निवेदनाद्वारे लक्ष वेधले.आंबेओहोळ प्रकल्पामध्ये दोनशे शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. अनेक प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले आहेत. संकलन दुरुस्ती अद्यापही झाले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना धरणांमध्ये पाणी साठवले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गेली वीस वर्ष धरणग्रस्त शासनाकडे पुनर्वसनाची मागणी मागणी करीत आहेत मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले.यावेळी महादेव खाडे, सागर सरोळकर, राजू देशपांडे, युवराज सुतार, प्रकाश बेलवाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी