शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पॅरोलवरील कैद्यांसाठी गुड न्यूज, सुट्टीत महिन्याची वाढ : शरद शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:33 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप नियंत्रणात न आल्याने पॅरोलच्या सुट्टीवर गेलेल्या कैद्यांच्या सुट्टीत आणखी महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

ठळक मुद्देपॅरोलवरील कैद्यांसाठी गुड न्यूज, सुट्टीत महिन्याची वाढ : शरद शेळकेकारागृहाकडून कैद्यांना, पोलीस ठाण्यांना पाठवली पत्रे

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप नियंत्रणात न आल्याने पॅरोलच्या सुट्टीवर गेलेल्या कैद्यांच्या सुट्टीत आणखी महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कारागृहांमध्ये सात वर्षांच्या आतील शिक्षा भोगणाऱ्या आणि कच्च्या कैद्यांना ४५ दिवसांच्या पॅरोलवर सुट्टी दिली आहे; पण कोरोनाचा संसर्ग अजूनही नियंत्रणात आलेला नाही, तोपर्यंत दिलेली ४५ दिवसांची सुट्टी संपत आली आहे. त्यामुळे सरकारने पॅरोल मंजूर केलेल्या कैद्यांची सुट्टी आणखी एक महिन्याने वाढवली. दरम्यान, कोल्हापुरात कळंबा कारागृहातील ४०० कैदी पॅरोलमुळे सुटले आहेत.कारागृहांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी कच्चे कैदी आणि सात वर्षांच्या आतील शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानुसार राज्यातील ६० कारागृहांपैकी ४५ कारागृहांमधील नऊ हजार कैद्यांना पॅरोल मंजूर झाला होता.

राज्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही नियंत्रणात आला नसल्याने कैद्यांच्या पॅरोलमध्ये आणखी एक महिन्याची वाढ केली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.कळंबातील ४०० कैद्यांना लाभकळंबा मध्यवर्ती कारागृहातील ४०० कैद्यांना पॅरोल मंजूर झाला आहे. त्यांना या वाढीव सुट्टीचा लाभ मिळणार आहे. कारागृहात सध्या २०१८ कैदी असून, आयटीआय कॉलेज येथील आपत्कालीन कारागृहात २२ कैदी ठेवले आहेत.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकjailतुरुंगkolhapurकोल्हापूर