शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Kolhapur: बाजार भोगाव परिसरात गव्यांच्या कळपाचा 'धुडगूस', शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 18:08 IST

भिकाजी पाटील बाजार भोगाव : जंगलातील वणव्यामुळे जंगल बेचिराख झाली असून जंगली प्राण्यांची पावले आता शेतकऱ्यांच्या हिरव्यागार पिकाकडे वळली ...

भिकाजी पाटील

बाजार भोगाव : जंगलातील वणव्यामुळे जंगल बेचिराख झाली असून जंगली प्राण्यांची पावले आता शेतकऱ्यांच्या हिरव्यागार पिकाकडे वळली आहेत. हिरवा चारा व पाण्याच्या टंचाईमुळे गव्यांचे कळप शेतात घुसून उभी पिके फस्त करू लागली आहेत. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास बाजार भोगाव परिसरात काळजवडे येथील शेतात गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला. भरदिवसा शेतात गव्यांचे कळप आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  कष्ट करून उभे केलेले पीक गव्यांचे कळप फस्त करु लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात मचान उभारून शेतकरी पिकाच्या राखण्यासाठी प्रयत्नशील असतात पण शेतात आलेल्या गव्याना हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर येत आहेत. वनखात्याकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाय योजना होत नाहीत. 

हातातोंडाशी आलेला घास गव्यांनी खाला तर पुरेशी मदत मिळत नाही तर वाढलेले खताचे दर, मिळणारे रात्रपाळीने पाणी, रात्रभर जागून राखण करायची दिवसभर शेतात राबराबायचे आणि मदत मिळण्यासाठी  सरकारी ऑफिसमध्ये हेलपाटे मारावे लागतात - कृष्णात कदम, शेतकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागFarmerशेतकरी