शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी गावात पुराचे पाणी, बहुतांशी कुटुंबे स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:22 IST

घर सोडताना कडा पाणवल्या..

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावात पाणी घुसू लागले असून बुधवारी बहुतांशी कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. उर्वरित पाण्याचा अंदाज बघून हलणार असून आंबेवाडी येथील भाडेकरू आपल्या पाहुण्यांच्या घरी गेले आहेत. तर जनावरे सोनतळीतील छावणीत दाखल झाले आहेत.बुधवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले आहे. त्यात ‘वारणा’ धरणातून विसर्ग वाढल्याने वारणा नदीची तुंबी पंचगंगेला आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळपासूनच पुराच्या पाण्याने चिखली व आंबेवाडी गावाला वेढा देण्यास सुरुवात केली होती. दुपारनंतर पाण्याची तीव्रता वाढत गेली आणि नागरिकांची धावाधाव सुरू झाली. करवीर पोलिस ठाणे व करवीर तहसीलदार कार्यालयाने नागरिकांना सक्तीने स्थलांतर करण्यास सुरुवात केली. काही कुटुंबे आपल्या घराच्या दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर राहिली आहेत. पाण्याची तीव्रता पाहून त्यांनाही स्थलांतरित केले जाणार आहे.कोणत्याही क्षणी रेडे डाेह फुटणारकोल्हापूर ते मलकापूर मार्गावर शिवाजी पुलाच्या पुढे पुराचे पाणी रस्त्याच्या कडेला आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काठोकाठ पाणी आले असून कोणत्याही क्षणी पाणी रस्त्यावर येऊ शकते. येथे पाणी आल्यानंतर ‘रेडे डोह’ फुटला असे म्हणतात. मगच पंचगंगेला महापूर आला असे मानले जाते.

घर सोडताना कडा पाणवल्या..आपले हक्काचे घर सोडून बाहेर जाताना अनेक नागरिकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. पुरामुळे किती दिवस बाहेर रहावे लागणार? या चिंतेची छटा नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

आंबेवाडी येथील ६५ कुटुंबे जैन मंदिर, अभिषेक लॉन येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. पुराच्या पाण्याकडे प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा लावली आहे. - सुनंदा मारुती पाटील (सरपंच, आंबेवाडी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर