शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 11:52 IST

Crimenews Kolhapur- किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देराजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा किरकोळ कारणांवरुन मारामारी : परस्पर विरोधी तक्रार

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास काळे व संबंधित महिलेची तोंड ओळख होती. रविवारी रात्री विकास, मंगेश आणि सोनू हे तिघे संबंधित महिलेच्या घरी गेले. महिलेकडे तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मागितला.

महिलेने तो देण्यास नकार दिला. त्यावरुन वादावादी होऊन त्यांनी महिलेस व तिच्या मुलीस शिवीगाळ, धक्काबुक्कीही केली. दरम्यान, महिलेचे दोघे भाऊ घटनास्थळी आले, त्यांनाही त्यांनी शिवीगाळ करत दारात उभ्या केलेल्या दुचाकीची मोडतोड केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.दरम्यान, दुसऱ्या महिलेने दिलेल्या विरोधी तक्रारीनुसार, भाच्याला सोडण्यासाठी गेले असता दोघांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून विनयभंग केला. या प्रकरणी राहुल कुरुंगळे, नागेश कुरुंगळे या दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर