शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

राजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 11:52 IST

Crimenews Kolhapur- किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देराजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा किरकोळ कारणांवरुन मारामारी : परस्पर विरोधी तक्रार

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास काळे व संबंधित महिलेची तोंड ओळख होती. रविवारी रात्री विकास, मंगेश आणि सोनू हे तिघे संबंधित महिलेच्या घरी गेले. महिलेकडे तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मागितला.

महिलेने तो देण्यास नकार दिला. त्यावरुन वादावादी होऊन त्यांनी महिलेस व तिच्या मुलीस शिवीगाळ, धक्काबुक्कीही केली. दरम्यान, महिलेचे दोघे भाऊ घटनास्थळी आले, त्यांनाही त्यांनी शिवीगाळ करत दारात उभ्या केलेल्या दुचाकीची मोडतोड केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.दरम्यान, दुसऱ्या महिलेने दिलेल्या विरोधी तक्रारीनुसार, भाच्याला सोडण्यासाठी गेले असता दोघांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून विनयभंग केला. या प्रकरणी राहुल कुरुंगळे, नागेश कुरुंगळे या दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर