शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

किसान सन्मान योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 8:30 PM

केंद्र सरकारने देशातील शेतकºयांसाठी ‘किसान सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी गावोगावी शेतकºयांची

ठळक मुद्देदोन दिवसांत विकास संस्थांच्या पातळीवर यादी २६ फेबु्रवारीपर्यंत अंतिम यादी तयार होणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील शेतकºयांसाठी ‘किसान सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी गावोगावी शेतकºयांची एकच धांदल उडाली आहे. दोन दिवसांत विकास संस्थांच्या पातळीवर याद्या तयार होणार असून, २६ फेबु्रवारीपर्यंत अंतिम यादी सरकारकडे पाठविली जाणार आहे.

विविध संकटांनी अडचणीत आलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. पाच राज्यांतील निवडणुकीत शेतकºयांच्या रोषाचा अनुभव भाजप सरकारला आला. तीन राज्यांतील सत्ता गमवावी लागल्यानंतर केंद्र सरकार जागे झाले आणि शेतकºयांसाठी काहीतरी मदत करण्यासाठी पुढे आले. केंद्राच्या १ फेबु्रवारीच्या अंतरिम बजेटमध्ये मध्यमवर्गीय शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केली. दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणली. यामध्ये शेतकºयांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम तीन टप्प्यांत शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश स्थानिक यंत्रणेला दिलेले आहेत.

यासाठी गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विकास संस्थांचे सचिव यांची एक समिती तयार केली आहे. ही समिती शेतकºयांकडून अर्ज भरून घेणार आहे. त्यानुसार गेले चार-पाच दिवस गाव पातळीवर धांदल उडाली आहे. जिल्'ात बहुतांशी शेतकरी हे विकास संस्थांशी संलग्न आहेत; त्यामुळे त्यांच्याशी लवकर संपर्क साधता येऊ शकतो, म्हणून यादी तयार करण्याची जबाबदारी संस्थांच्या सचिवांवर सोपवली आहे.प्रतिज्ञापत्र ही घेणारअर्जासोबत आधारकार्ड व बॅँक पास बुक झेरॉक्स घेतली जाते. त्याशिवाय एक प्रतिज्ञापत्रही घेतले जाते. यामध्ये या योजनेच्या निकषानुसार लाभ घेत असून, चुकीची माहिती सादर केली, तर उचित कारवाई करण्यास संमतीचा उल्लेख आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी