शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

आर्थिक मंदी, बेरोजगारीबाबत काँग्रेसतर्फे निवेदन, पूरग्रस्तांच्यावतीनेही केल्या विविध मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:10 IST

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देआर्थिक मंदी, बेरोजगारीबाबत काँग्रेसतर्फे निवेदन पूरग्रस्तांच्यावतीनेही केल्या विविध मागण्या

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सर्व क्षेत्रांतील गैर व्यवस्थापनामुळे देशात मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गुन्हेगारीही वाढली आहे. महापुरानंतरही नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. या सर्व बाबतीत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी महमंदशरीफ शेख म्हणाले, ‘महाराष्ट्रावर पाच लाख कोटींचे कर्ज असून, त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत आहे.’ अ‍ॅड. सुरेश कुराडे म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला आहे. शेतीवरही झाला आहे. युती सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात १४ हजार ६७0 शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.गुलाबराव घोरपडे म्हणाले, अजूनही पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे नीट पंचनामे झाले नाहीत; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने त्याचा विपरित परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्यांक यांच्यावर होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.यावेळी सरलाताई पाटील, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, आर. के. देवणे, संजय पोवार, किरण मेथे, ए. डी. गजगेश्वर, शंकरराव पाटील, विक्रम जरग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर