शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

आजरा अर्बन बँकेसाठी सत्तारुढमधून नऊजणांना डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 12:30 PM

Banking Sector Kolhapur- पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देआजरा अर्बन बँकेसाठी सत्तारुढमधून नऊजणांना डच्चू १८ जागांसाठी ३८ अर्ज : निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले आहेत.

यामध्ये नियोजित सत्तारूढ आघाडीव्यतिरिक्त केवळ दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता अधिक आहे. आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांनी धाडसी निर्णय घेत नऊ विद्यमान संचालकांना डच्चू दिला तर दहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ संचालकांसह दहा नव्या उमेदवारांसह त्यांच्या डमी अर्ज केलेल्या नातेवाईकांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांच्याकडे अर्ज दाखल केले. आजरा अर्बन बँकेच्या प्रतिभानगर शाखेमध्ये निवडणूक कार्यालय उघडण्यात आले आहे. आघाडीकडून ज्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, त्यांच्याच घरातील एखाद्याचा अर्ज डमी म्हणून भरण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता छाननी होणार आहे.अशोक चराटी यांनी एकहाती निर्णय घेत संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. चराटी यांचे बंधू अजित हे संचालक मंडळात होते. परंतु, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी अशोक चराटी हे संचालक मंडळात असतील. बँकेचे संस्थापक संचालक म्हणून काम पाहिलेल्या काशिनाथ भुसारी आणि विश्वनाथ महाळंक यांच्या मुलांना चराटी यांनी नव्या संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. आदम पठाण यांनी सर्वसाधारण गटातून आणि मलकापूरचे प्रवीणसत्तारूढांकडून निश्चित करण्यात आलेली नावे -अशोक चराटी, सुरेश डांग, विलास नाईक, दीपक सातोस्कर, प्रकाश वाटवे, अनिल देशपांडे, रमेश कुरूणकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारूती मोरे, आनंदा फडके, अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, प्रणिता केसरकर, शैला टोपले, संजय चव्हाणयांना वगळलेविजयकुमार पाटील, बाबू लतीफ, सुधाकर पांडव, मधुकर भारती, उषा देसाई, सुरेश गड्डी, आर. डी. पाटील कोल्हापूर, कृष्णकांत कांदळकर, अशोक पाटील.१३ जानेवारीला सर्वसाधारण सभामल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या नियमानुसार दिनांक १३ जानेवारीला दुपारी ३ वाजता आजरा हायस्कूलच्या मैदानावर बँकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. दिनांक ११ जानेवारीपर्यंत माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तेवढेच अर्ज शिल्लक राहिले तर या सर्वसाधारण सभेत निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात येईल. मात्र, तसे झाले नाही तर सभा तहकूब करून निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर