शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बहुजनांच्या विकासासाठीच भाजपसोबत, उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:26 IST

Ajit Pawar: बहुजन समाजाच्या विकासाला सत्तेची जोड हवी म्हणून आम्ही सत्तेसोबत गेल्याचे यशवंतराव चव्हाण यांनी १९८१ ला सांगितले होते. तोच विचार करून आम्ही आता भाजपसोबत सत्तेत गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री येथे झालेल्या सभेत सांगितले.

कोल्हापूर - बहुजन समाजाच्या विकासाला सत्तेची जोड हवी म्हणून आम्ही सत्तेसोबत गेल्याचे यशवंतराव चव्हाण यांनी १९८१ ला सांगितले होते. तोच विचार करून आम्ही आता भाजपसोबत सत्तेत गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री येथे झालेल्या सभेत सांगितले. आमच्यावर लोकांची कामे करण्याचा दबाव होता. अन्य कोणत्याही दबावाला बळी पडणारे आम्ही नाही. कारण आम्हीही मराठ्यांची औलाद आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. फुले-शाहू-आंबेडकर यांची पुरोगामी विचारधारा घेऊनच पुढील राजकारण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

येथील तपोवन मैदानावर ही सभा झाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सभेचे आयोजन केले. सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, आमदार मकरंद पाटील, रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर