शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

गुळाच्या दरात घसरण, कोल्हापुरात शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद

By राजाराम लोंढे | Updated: November 22, 2022 18:42 IST

कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाच्या दरात घसरण झाल्याने आज, मंगळवारी आक्रमक शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले. समितीमध्ये येणाऱ्या कर्नाटकी गुळामुळे दर घसरल्याचा आरोप करत हा गूळ बंद करा व गुळाला किमान प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर मिळाला पाहिजे, ही मागणी लावून धरली.कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गुऱ्हाळघरे सुरू होऊन दीड महिने झाले; मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये कमालीची खदखद होती. मंगळवारी बॉक्समधील गूळ रव्यांचा सौदा सुरू असताना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सौदे काढण्यास मज्जाव केला.त्यानंतर समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी आक्रमक झाले. कर्नाटकी गूळ बंद करा अन्यथा आम्ही समितीत गूळच आणत नाही, असा पवित्रा घेतला. अखेर चर्चेनंतर कर्नाटकातील गुळाची आवक पूर्णपणे थांबवण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवल्याने कोंडी फुटली.मात्र मंगळवारी सौदे होऊच शकले नाहीत, त्यामुळे बाजार समितीत गुळाचे ९०१८ बॉक्स व २२ हजार गूळ रवे पडून आहेत. आज, बुधवारी अमावस्येमुळे गूळ मार्केट बंद असते, त्यामुळे गुरुवारीच सौदे होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड