शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आशा कर्मचाऱ्यांना एक हजार मानधनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST

चव्हाण म्हणाले, गावपातळीवर सध्या महाआयुष सर्वेक्षणाच्या माध्यमातून ज्येष्ठ, व्याधीग्रस्त नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन हजार ...

चव्हाण म्हणाले, गावपातळीवर सध्या महाआयुष सर्वेक्षणाच्या माध्यमातून ज्येष्ठ, व्याधीग्रस्त नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन हजार आशा कर्मचाऱ्यांच्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना एक हजार रुपये मानधन ग्रामपंचायतीतून द्यावे, असे लेखी आदेश देण्यात आले आहेत, तसेच त्यांना मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर वितरित करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

काही ठिकाणी आशा कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरण्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो की, कोरोनाच्या या कठीण काळात आशा कर्मचारी मोठ्या हिमतीने काम करत आहेत. त्यांचे हे शासकीय काम असल्याने त्यांच्या कामात अडथळा आणल्यास ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.