शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

‘डी. वाय.’ कारखाना लुटला, आता ‘राजाराम’वर नजर; अमल महाडिक यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 16:55 IST

लबाड कोल्ह्यांना राजारामचा सुज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे तब्बल पाच हजार सभासद एका रात्रीत कमी करून कारखाना खासगी करणाऱ्यांना, आता राजाराम कारखाना गिळंकृत करायचा आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा घेण्याचे ढोंग करत आहेत. पण, या लबाड कोल्ह्यांना राजारामचा सुज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे, असा टोला अमल महाडिक यांनी लगावला.ते करवीर तालुक्यातील शिये येथे झालेल्या सभासदांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे केवळ भावनेच्या राजकारणावर विरोधकांचा जोर आहे. पण, विरोधकांचा हा कावा सभासदांच्या लक्षात आला असून, सभासदांनी त्यांना स्पष्टपणे नाकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन बंटी पाटील असंबद्ध बोलत आहेत.कारखान्याचे संचालक डॉ. एम. बी. किडगावकर म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारेच आज विस्तारीकरण का केलं नाही म्हणून विचारत आहेत. यावेळी इंद्रजित पाटील, जयसिंग पाटील, किरण जाधव, विलास जाधव, शिवाजी गाडवे, जयसिंग काशीद, बाजीराव पाटील (नाना), सुभाष पाटील, सर्जेराव पाटील, भीमराव खांटांगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेAmal Mahadikअमल महाडिक