शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘डी. वाय.’ कारखाना लुटला, आता ‘राजाराम’वर नजर; अमल महाडिक यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 16:55 IST

लबाड कोल्ह्यांना राजारामचा सुज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे तब्बल पाच हजार सभासद एका रात्रीत कमी करून कारखाना खासगी करणाऱ्यांना, आता राजाराम कारखाना गिळंकृत करायचा आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा घेण्याचे ढोंग करत आहेत. पण, या लबाड कोल्ह्यांना राजारामचा सुज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे, असा टोला अमल महाडिक यांनी लगावला.ते करवीर तालुक्यातील शिये येथे झालेल्या सभासदांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे केवळ भावनेच्या राजकारणावर विरोधकांचा जोर आहे. पण, विरोधकांचा हा कावा सभासदांच्या लक्षात आला असून, सभासदांनी त्यांना स्पष्टपणे नाकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन बंटी पाटील असंबद्ध बोलत आहेत.कारखान्याचे संचालक डॉ. एम. बी. किडगावकर म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारेच आज विस्तारीकरण का केलं नाही म्हणून विचारत आहेत. यावेळी इंद्रजित पाटील, जयसिंग पाटील, किरण जाधव, विलास जाधव, शिवाजी गाडवे, जयसिंग काशीद, बाजीराव पाटील (नाना), सुभाष पाटील, सर्जेराव पाटील, भीमराव खांटांगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेAmal Mahadikअमल महाडिक