शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पोलिसांमधील गुन्हेगारी, भ्र्रष्टाचार कमी करणार : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:37 IST

कोल्हापूर : महाराष्टत असे कोणते शहर आहे की, ज्याला स्वत:ची ओळख आहे. मात्र, ते कोल्हापूर आहे. अशा जिल्ह्णात काम करताना सुरुवातीस पोलिसांमध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न करू. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबर वाहतूक समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असा विश्वास नवे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी ...

ठळक मुद्देसंघटित गुन्हेगारीला आळा घालणार; वाहतूक समस्याही सोडवणार

कोल्हापूर : महाराष्टत असे कोणते शहर आहे की, ज्याला स्वत:ची ओळख आहे. मात्र, ते कोल्हापूर आहे. अशा जिल्ह्णात काम करताना सुरुवातीस पोलिसांमध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न करू. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबर वाहतूक समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असा विश्वास नवे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पदभार स्वीकारताना कोल्हापूरच्या जनतेला दिला.

ते म्हणाले, गडचिरोलीतील आणि कोल्हापुरातील कामाची पद्धत वेगळी आहे. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच कामाला सुरुवात करतो. गुन्हेगारी नियंत्रण, संघटित गुन्हेगारीला आळा घालणे, वाहतूक समस्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यावर काम करण्याचा माझा निश्चितच भर राहील. कोल्हापूरला पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्यास संधी मिळणे, हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे.

पोलीस दलात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे, ते रोखण्यासाठी आपण काय करणार? या प्रश्नावर ते म्हणाले, कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी लक्ष दिले जाईल. छुप्या मार्गाने अल्पकाळात फायदा मिळविण्यासाठी जर प्रयत्न केला तर त्याचा परिणाम आपल्या नोकरीवर, कुटुंबावर होईल हे दाखवून देऊ. जे चांगले काम करतात त्यांचा सन्मान करू. दहा लोक भ्रष्ट कारभार करीत असतील तर त्याचे प्रमाण एक-दोनवर आणण्याचा आपला प्रयत्न राहील.इचलकरंजीतील गुन्हेगारीवर कठोर पाऊल उचलूइचलकरंजी शहर व परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. येथील संघटित गुन्हेगारांची मोठी दहशत आहे. त्यांच्यापुढे एकही नागरिक तक्रार देण्यास पुढे येण्याचे धाडस करीत नाही.यावर डॉ. देशमुख म्हणाले, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पाऊल उचलू.नागरिकांना सन्मानाची वागणूकते म्हणाले, जिल्ह्णातील अधिकारी व कर्मचाºयांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून, महाराष्टÑात नागरिकांना सर्वांत चांगली वागणूक कोल्हापूर पोलिसांकडून मिळते, हे दाखवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल.कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत करताना मावळते पोलीस अधीक्षक संजय मोहिते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसfraudधोकेबाजीCrimeगुन्हा