शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

राजारामपुरी पहिल्या गल्लीत स्वच्छता करा, नागरिकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:05 PM

राजारामपुरी पहिली गल्ली येथील जनता बझार खाऊ गल्ली येथे पावसाचे पाणी साचून राहिल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा परिसर त्वरित स्वच्छ करावा. या मागणीसाठी बुधवारी या परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देराजारामपुरी पहिल्या गल्लीत स्वच्छता करानागरिकांची महापालिका विभागीय कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : राजारामपुरी पहिली गल्ली येथील जनता बझार खाऊ गल्ली येथे पावसाचे पाणी साचून राहिल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा परिसर त्वरित स्वच्छ करावा. या मागणीसाठी बुधवारी या परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली.राजारामपुरी परिसरातील अनेक गल्यांमध्ये गटारी तुडुंब भरल्यामुळे त्याचे पाणी रस्त्यावर येत आहे; त्यामुळे बहुतांशी गल्ल्यांना दलदलीचे स्वरूप आले आहे. मेन रोडवरील गटारी वेळोवेळी साफ न केल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे. त्वरित औषध फवारणी न केल्यास डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळेल; त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरात त्वरित औषधांची फवारणी करावी.

गेले काही दिवस पावसाचे पाणी साचून राहिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील स्वच्छता त्वरित न केल्यास या साचलेल्या पाण्यात बसून नागरिक आंदोलन करतील, असा इशारा देत नागरिकांनी उपअभियंता आर. के. जाधव यांना निवेदन दिले.यावेळी रहिम सनदी, वल्लभ जामसांडेकर, अजिंक्य शेळके, सुमित शिंदे, मुबीन मुजावर, मंदार तपकिरे, शशिकांत सांगाळे, जयकुमार परमाज, निवृत्ती पाटील, सुनीता देसाई, शब्बीर काझी, प्रवीण पालणकर, रौनक शेटे, बबलू सोलकर, सुमित जामसांडेकर, नीलेश कोळेकर, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर